नदी, नाल्यातून वाळू उपस्याला बंदी असताना शहरात दरदिवशी सुमारे ५०० ट्रक वाळू शहरात आणली जात आहे. अवैधरित्या वाळू वाहतुकीत महसूल, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाची साखळी आहे. ...
डिबीवरुन कृषी पंपाचा वीज प्रवाह सुरु करण्यास गेलेल्या युवा शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास भिलापूर शेतशिवारात घडली. ...
दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन ...
गृहविभागाच्या निर्णयानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहात ५० बंदी संख्या क्षमतेचे सुरु करण्यात आलेल्या खुल्या कारागृहाची इमारत अद्यापही साकारण्यात आलेली नाही. जुन्याच कारागृहात कारभार ...
चार दिवसांपूर्वी मुख्य वनसंरक्षक यांच्या बंगल्यातून चंदन झाडाची कटरने चोरी करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. चोरट्यांनी थेट वनरक्षकांच्या बंगल्यात प्रवेश करुन ...
दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या ...
देशात नागरिकांची स्वतंत्र ओळख म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आधारकार्डपासून कोणीही वंचित राहता कामा नये, अशी शासन नियमावली आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांचेही आधारकार्ड ...
चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार उपमहापौर शेख जफर हा सात दिवसांपासून पसार आहे. मात्र त्याचा सुगावा अद्यापपर्यंत पोलिसांना लागलेला नाही. बडनेरा फार्म हाऊसवरुन जफरने ...
साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले. ...
वाहतूक नियम धाब्यावर ठेवल्याने अमरावती शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीकरांना जीव टागंणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. ही भयावह जीवघेणी वाहतूक ...