अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, अतिक्रमणाने गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. ...
देशातील १०० ‘स्मार्ट सिटी’त अमरावतीचा समावेश होईल, यात शंका नाही. मात्र, उद्योग, विकासात अमरावती अव्वल राहील, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी व्यक्त केला. ...
वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. मात्र झाडावरील संत्र्यावरसुध्दा किडीचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्याची मागणी घटली. संत्र्याला १० ते ११ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत a ...
चांदूररेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अद्यापही आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी सोयी मिळत नाहीत. आरोग्य विभागावर लाखोंचा खर्च होत ...
वरुड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके बाधित झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मृग बहराचीही फूट झाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. शासनाने ...
जिल्ह्याच्या विकासासाठी सन् २०१५-१६ या वर्षाचा सुमारे ३७२.२७ कोटी रूपयांचा विकास आराखडा रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे ...
तालुक्यातील घुईखेड शेत शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घालून बेंबळा धरण बुडीत क्षेत्रात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या रेतीचा लिलाव करण्याचे आदेश बाभुळगावच्या तहसीलदारांनी ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयातून करण्यात आला. ग्रामीण व शहरी विभाग मिळून संपूर्ण जिल्ह्यात एकूण २२५० बुथवर रविवारी २ लक्ष ५० हजार ३६० बालकांना ...
श्रीक्षेत्र रिद्धपूर महानुभावांचे तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत मात्र आजही उपेक्षितच आहे. विविध ग्रंथात येथे २५० मंदिर ...