खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रात पीक घेण्यासाठी सात हजारांचा खर्च झाला. राज्य सरकारने मात्र फक्त साडेचार हजार रूपये मदत दिली. या तुटपुंज्या मदतीने शेतकरी कसा सावरणार, असा प्रश्न यानिमित्ताने ...
‘तपोवन’ बालगृहाच्या अजय लहाने यांनी संचालकपदाची जबाबदारी सांभाळताना हयगय केली. तपोवनात झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यानेच त्यांची या पदावरून ...
स्वातंत्र्यपूर्व काळात नानासाहेब देशमुख यांनी तळेगावात शंकरपटाला सुरूवात केली़ त्यानंतर बापुसाहेब देशमुख व आता कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख त्यांचा वारसा टिकवून आहेत़ ... ...
वलगाव मार्गावरील हबिब नगरातून गुरुवारी रात्री १०.३० वाजता मिनी महापौर हाफिजाबी यांच्या मुलाजवळून गुन्हे शाखेच्या पथकाने एका पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करुन अटक केली. ...
जिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता. ...
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासन ...