राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयातून करण्यात आला. ग्रामीण व शहरी विभाग मिळून संपूर्ण जिल्ह्यात एकूण २२५० बुथवर रविवारी २ लक्ष ५० हजार ३६० बालकांना ...
श्रीक्षेत्र रिद्धपूर महानुभावांचे तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत मात्र आजही उपेक्षितच आहे. विविध ग्रंथात येथे २५० मंदिर ...
जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन ठरविण्यासाठी गेल्या एक वर्षानंतर रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या ...
मागील अनेक वर्षांपासून शहरातील धनदांडग्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानातील जागेव्यतिरिक्त रस्ता गिळंकृत करुन अतिक्रमण केले होते. पालिकेने वारंवार नोटीस बजावूनही ते काढण्यात आले नाही. ...
दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे. ...
अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या ऐलतीरावर वसलेले वरुड तालुक्यातील भापकी हे ५०० लोकवस्तीचे आणि ३०० मतदारांचे खेडेगाव आहे. हे गाव १९८२ मध्ये धरणग्रस्त झाले ...
भाजपला केंद्र आणि राज्यात सत्ता हाती मिळताच जुन्या, नवीन कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहे. मात्र, महत्त्वाची पदे हस्तगत करण्यासाठी सदस्य नोंदणीचे लक्ष्य वरिष्ठांनी दिले आहेत. ...
रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने मजुरांचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यासाठी मजुरांचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक केले जात आहे. ...
महापालिका हद्दीत असलेल्या केंद्र शासनाच्या इमारतींवर कर आकारणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाईल. ...
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुनीलकुमार सूद हे १५ जानेवारी रोजी बडनेरा दौऱ्यावर आले होते. प्रसंगी रेल्वेस्थानकावर जवळपास १६ विविध रेल्वे गाड्यांना थांबे देण्याची मागणी खा. आनंदराव ...