पशुवैद्यकीय विभागातर्फे अनधिकृत पशुपालनाच्या व्यवसाय करणारे पशुपालक यांच्यावर ५ जानेवारीला कारवाई करण्यात आली. याविषयीची तक्रार जनार्दनपेठ येथील नागरिकांनी केली होती. ...
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकुल हवामानाचा परिणाम शेतीपीके, फळपीके व भाजीपाल्यावर होत आहे. यामुळे अळ्यांसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. ...
तालुक्यातील विविध गावांतील २८ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकांना सुरूवात झाल्याने सहकार विभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकाही रंगात आल्या आहेत. ...
तालुक्यात अलीकडच्या काळात अवैध सावकारांचा महापूर आला आहे. महिन्याकाठी ५ ते २० टक्के दराने धारणीत वसुली करण्यात येत असून यात सामान्य वर्ग भरडला जात आहे. आपल्या आवश्यक ...
विद्यार्थ्यांसह नागरिकांना हवे असलेले प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी प्रशासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले. मात्र याच्या कामकाजात सुसूत्रता नसल्याने महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी गरजूंना ...
खरीप २०१४ च्या हंगामात उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन विषयी ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. यापैकी फक्त ७८ प्रकरणांत शेतकऱ्यांना रोख किंवा बियाणे स्वरुपात मदत मिळाली. ...
पोलीस दलात दिवसेंदिवस महिलांचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात ते आणखी वाढणार असल्याने महिला पोलिसांच्या अडचणी, गैरसोयी दूर करुन त्यांना सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील ...
कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत तीन वर्षे पदवी संपादन करुन केवळ एक वर्षाची बी.एड. पदवी प्राप्त केली की झाले शिक्षक...! ही रुढ पद्धत येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे. ...
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक होत असून शेतमालाच्या बाजारभावात घसरण होत आहे़ ेशासनाने ६ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव देऊन शेतकऱ्याला जीवदान द्यावे़ ...