शासन निधी १२.५० कोटी, रस्ते अनुदान २.५० कोटी असे १४ कोटी रुपयांतून विकासकामे मार्गी लावण्याची लगबग महापालिकेत सुरु झाली आहे. यात काही कामांच्या निविदा उघडण्यात आल्या ...
जिल्हा परिषदेंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणारी सौर कंदील योजना सध्या लालफितशाहीत अडकली आहे. त्यामुळे ६० लक्ष रुपयांचा निधी मार्चपर्यंत खर्च होणार की नाही?, ...
महापालिकेचे विविध विभाग व सार्वजनिक नळांचे बिल व्याजासह ७३ कोटींवर पोहोचले असून यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती पुरविण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत येथील गर्ल्स हायस्कुलच्या प्रागंणात सुरु करण्यात आलेले फिजोओथेरपी केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांची गैरसोय होत ...
दुर्गम भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टीक आहार पुरविण्यासाठी मेळघाटातील आदिवासींच्या घराभोवती असलेल्या परसबागेत आता भाजीपाला व फळांची ...
महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ...
तहसील ते जिल्हाधिकारी व थेट विभागीय आयुक्त कार्यालय असा संपूर्ण विभाग ई-आॅफिस प्रणालीच्या सहाय्याने पेपर लेस करण्यासाठी महसूल विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे ...
पशुवैद्यकीय विभागातर्फे अनधिकृत पशुपालनाच्या व्यवसाय करणारे पशुपालक यांच्यावर ५ जानेवारीला कारवाई करण्यात आली. याविषयीची तक्रार जनार्दनपेठ येथील नागरिकांनी केली होती. ...
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकुल हवामानाचा परिणाम शेतीपीके, फळपीके व भाजीपाल्यावर होत आहे. यामुळे अळ्यांसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. ...