राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासींच्या उत्थानासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांमध्ये हजारो कोटींचा अपहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या ...
रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी ...
भूमी अधिग्रहण कायदा सन २०१३ मधील मूळ तरतुदीत अध्यादेशाद्वारे केलेला बदल रद्द करावा यासाठी गुरूवारी किसान एकता मंचने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी कामाचा तणाव दूर करण्यासाठी खेळात भाग घेणे आवश्यक आहे. तणावाचे व्यवस्थापन करण्याकरिता स्पर्धा आवश्यक असून सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नियामक मंडळाची सभा गुरुवारी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरुन बोलविण्यात आली होती. ...
सध्या ‘व्हॉट्स अॅप’चा फिव्हर घराघरात धुमाकूळ घालतोय. अमरावती शहरातील काही प्रतिभावान युवकांनी ‘व्हॉट्स अॅप’ची वाढती क्रेझ शब्दबध्द केली आहे. व्हॉट्स अॅपप्रेमींसाठी हे ...
तालुक्यातील १२६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तपासण्याकरिता, लेखन, वाचन व गणित विकास अभियान ५ व ६ जानेवारीला राबविण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या ...
स्थानिक तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे निराधारांचे मंजूर प्रस्ताव गहाळ झाल्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. ...