आदिवासींच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीची कोणतीच परवानगी न घेता भू-माफियांनी या जमिनी खरेदी केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर महसूल प्रशासनाने या जमिनी आदिवासींना परत ...
शासनाच्या विविध विभागांमार्फत शेकडो योजना राबविण्यात येतात. यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही मेळघाटातील कुपोषण कमी होत नाही. त्यामुळे शासनाचे पैसे अखर्चिक आहेत. ...
चांदणी चौक गोळीबार प्रकरण अद्याप शांत झाले नाही, तोच सोमवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी प्राणघातक ...
अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचा सिंचन विभागाने वर्तविली आहे. तालुक्यातील ९ प्रकल्पांमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा आहे. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरुम, दगड आणि गिट्टीच्या खदानी आहेत. परंतु खदाणीवरुन रोज शेकडो ट्रक गौण खनिज विनापरवाना खदानीवरुन घेऊन जात असल्याने शासनाला ...
खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून ३०२ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या मदतीवाचून कोणताही ...
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बहुतांश वाहन चालक हे बिनधास्तपणे भ्रमणध्वनीवर बोलत वाहन चालवितात. ही बाब जीवावर बेतणारी आहे. त्यामुळे शिक्षेत वाढ करणे गरजेचे आहे. ...
शिष्यवृत्ती योजना, गॅस सिलिंडर पाठोपाठ आता रेशनकार्डदेखील आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील काही जिल्ह्यांत बोगस रेशनकार्डला आळा घालण्यास मदत ...
महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकीत ४० कोटी रुपयांची रक्कम अदा करण्याला मंजुरी द्यावी, याबाबतचा प्रशासकीय विषय आमसभेत कायम आहे. ...