राज्यात राबविण्यात येत असलेले विनाअनुदानित धोरण त्वरित रद्द करावे, २३ आॅक्टोबर २०१३ चा शासन आदेश रद्द करून चिपळूनकर समितीप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करावीत, ...
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीत काहीतरी अडकल्याने गेल्या तीन दिवसांपासून अचलपुरात दोन वार्डांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. जेथे नळांना पाणी येत होते, ...
शहरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ‘इफेक्टीव्ह पोलिसिंग’चे निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: जे पोलीस दप्तरी संवेदनशील ठाणे आहेत, ...
चांदणी चौक गोळीबार प्रकरण अद्याप शांत झाले नाही, तोच सोमवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला ...
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोर्शी व वरुड तालुक्याची संयुक्त आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांना कुठल्याही ...
शासन परिपत्रकाप्रमाणे व आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यामुळे विदर्भ पटवारी संघाने आता याविरोधात असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ...
शहरात जातीधर्माच्या नावावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या २२४ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ही अनधिकृत धार्मिक स्थळे मनुष्यामध्ये तेढ ...
अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे. ...
रोजगारभिमुख उपक्रम राबवून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आले. प्रत्येक विद्यार्थी रोजगारदाता बनला पाहिजे, त्या माध्यमातून एका विद्यार्थ्याने ५० जणांसाठी ...