येत्या काळात विदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची उपासमार होणार नाही यासाठी शासन जागरुक आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी १० हजार सौरपंप देण्याचा शासनाचा मानस आहे. ...
अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक ...
अकोली रेल्वे स्थानक पसिरात खुल्या जागेवर अतिक्रमण सुरु आहे. काही महाभागांनी परस्पर भूखंडाची विक्री करण्याचा धंदा सुरु केला असून यात सामान्यांची फसवणूक होत आहे. ...
महापालिकेच्या सुकळी येथील कचरा डेपोसाठी अधिग्रहीत १८.४४ हेक्टर आर. जमिनीचा ताबा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी घेतला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी एकच आकांडतांडाव केला. ...
गेल्या ३०-३५ वर्षांपासून चिखलदरा तालुक्यातील डोमनी (फाटा) या टंचाईग्रस्त गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. ाता डोमनीवासियांचा नागरिकांचा पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष ...
राज्यात उद्योगाचे जाळे निर्माण करून ह्य मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना साकारण्यासाठी उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. तसेच वंचित घटकांसह शेतकऱ्यांना न्याय ...
येथील संजय गांधी निराधार योजनेत धारणी शहरासह तालुक्यातील २५ ते ४० वयोगटातील २ हजारहून अधिक बोगस युवक व महिलांना वयोवृद्धांचा शिक्का व स्वाक्षरीनिशी दाखले देण्यात ...
महिलांमध्ये अत्याचाराविरोधात जनजागृती व्हावी या उद्देशाने इर्विनमध्ये उघडलेले पुस्तकालय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी लाभदायी ठरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत ...
गेल्या वर्षापासून घरकूल लाभार्थ्यांच्या प्रलंबीत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी रास्ता रोको केल्याने प्रशासकिय यंत्रणेची भंबेरी उडाली. भारीप-बमसं च्या ...