चांदूररेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अद्यापही आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी सोयी मिळत नाहीत. आरोग्य विभागावर लाखोंचा खर्च होत ...
वरुड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके बाधित झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मृग बहराचीही फूट झाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. शासनाने ...
जिल्ह्याच्या विकासासाठी सन् २०१५-१६ या वर्षाचा सुमारे ३७२.२७ कोटी रूपयांचा विकास आराखडा रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे ...
तालुक्यातील घुईखेड शेत शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घालून बेंबळा धरण बुडीत क्षेत्रात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या रेतीचा लिलाव करण्याचे आदेश बाभुळगावच्या तहसीलदारांनी ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयातून करण्यात आला. ग्रामीण व शहरी विभाग मिळून संपूर्ण जिल्ह्यात एकूण २२५० बुथवर रविवारी २ लक्ष ५० हजार ३६० बालकांना ...
श्रीक्षेत्र रिद्धपूर महानुभावांचे तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत मात्र आजही उपेक्षितच आहे. विविध ग्रंथात येथे २५० मंदिर ...
जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन ठरविण्यासाठी गेल्या एक वर्षानंतर रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या ...
मागील अनेक वर्षांपासून शहरातील धनदांडग्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानातील जागेव्यतिरिक्त रस्ता गिळंकृत करुन अतिक्रमण केले होते. पालिकेने वारंवार नोटीस बजावूनही ते काढण्यात आले नाही. ...
दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे. ...
अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या ऐलतीरावर वसलेले वरुड तालुक्यातील भापकी हे ५०० लोकवस्तीचे आणि ३०० मतदारांचे खेडेगाव आहे. हे गाव १९८२ मध्ये धरणग्रस्त झाले ...