एकीकडे सामान्यांना अन्न सुरक्षेचे कवच देण्याची चर्चा झडत असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांच्या शिधापत्रिकेतून जीवनावश्यक मानल्या जाणाऱ्या वस्तू हळूहळू बेपत्ता होत आहेत. ...
महापालिका हद्दीत नियमांना छेद देऊन उभारण्यात आलेले १२८ मोबाईल मनोरे हटविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार रविवारी बडनेऱ्यातील जनक रेसिडेन्सीत उभारण्यात ...
विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. त्यानंतर आरोपीने थेट स्वत:च्या घरी जाऊन त्याच्या अनैतिक ...
समाजकल्याण विभागाने मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या यादीत कचरा वेचणाऱ्या आणि तत्सम व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. मात्र शिष्यवृत्तीसाठी कचरा वेचण्याच्या ...
आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या शिक्षण क्षेत्रात छाप पाडणाऱ्या राज्य अथवा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना आता ५० हजारांवर वेतन मिळणार आहे. सन २००६ पासून ...
देशासमोर युवकांची बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न ही मोठी समस्या उभी आहे. भष्ट्राचार या व्यवस्थेपासून सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींनी राजकारणात येणे ...
शेतकऱ्यांना जीवन जगताना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातुलनेत आपले जीवन अत्यंत सुुखदायी आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांसाठी प्रामाणिक काम केल्याचे समाधान काही वेगळेच असते, ...
परिवहन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेश झगडे यांनी पहिले आरटीओ कार्यालयातील एजंटाना घरचा रस्ता दाखविला. त्याची अंमलबजावणी होत असताना आता दुचाकी ...
दक्षता समितीची नियमित बैठक न घेतल्यास त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहे. ...
महापालिकेत ‘मलईदार’ समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीत नियुक्तीसाठी अनेक नगरसेवकांनी नेत्यांकडे ‘लॉबिंग’ सुरु केले आहे. स्थायी समितीची सदस्य संख्या १६ असून ...