महत्त्वाच्या साक्षीदाराला वस्तुस्थितीवर आधारित उलटतपासणीत आपल्या वकिलास प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीबाबतचा प्रश्न विचारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे योग्य न्यायासाठी हा खटला अन्य न्यायालयात स्थाना ...
गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी ...
नवीन घरात महागड्या फरशा, सोफासेट, सागवानच्या खिडक्या, दरवाजे यांची निवड करून आयुष्याची पुंजी खर्च करून लाखो रूपये लावले जातात़ मात्र, या घराच्या सुरक्षिततेसाठी केवळ दोनशे ...
भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नगरोत्थान योजनेतंर्गत अमरावती व बडनेरा शहरासाठी ४८.२२ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्ताव तयार केला आहे. ...
विभागातील दोन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या हवामानावर आधारित पीकविम्यापोटी ७६ कोटी ३९ लाख रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. अमरावती व यवतमाळ ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना सरकारने खोटी आश्वासने देऊन जनहितविरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी रहाटगाव टी-पॉर्इंटवरील राष्ट्रीय ...
खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांना उगवणशक्ती नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. त्यापैकी १३८ तक्रारी एकट्या ‘महाबीज’बाबत होत्या. त्यामुळे या वांझोट्या सोयाबीन ...