भाजपला राज्याची सूत्रे हाती घेऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. वर्षभरात राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने आंतरराज्यीय धम्माल दांडिया समूह नृत्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. ...
केंद्र शासनाच्या आधार कार्ड योजनेबाबत सन २०१२ मध्ये दाखल रिट याचिका (सिव्हिल) क्र. ४९४ व इतर प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने ११ आॅगस्ट २०१५रोजी दिलेल्या आदेशाची.... ...
राज्यपाल विद्यासागर राव २ नोव्हेंबर रोजी मेळघाटच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनासह आदिवासी विकास विभागाने आढावा बैठकी घेण्याचे सत्र युद्धस्तरावर चालविले आहे. ...
राज्यात सतेवर येऊन कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनतेला ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवणाऱ्या भाजप सरकारमुळे जनतेला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...