ऐरवी टाकाऊ आणि जुने कपडे फेकून दिले जातात. मात्र अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे हस्तकलेच्या माध्यमातून टाकाऊ कापडापासून आकर्षक व नक्षीदार चादरी विनल्या जातात. ...
मेळघाटातील आदिवासी बहूल भागातील बऱ्याच गावांतील आदिवासी बांधवांना दिलेल्या शासकीय वनजमिनी संबंधित लाभार्थ्यांच्या नावाने सातबारावर नोंदविण्यात यावे, ...
बालमजुरी प्रथा निर्मूलनासाठी सर्व संबंधित घटकांनी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असून शहरासह संपूर्ण जिल्हाभर या प्रथेविरुध्द प्रभावीपणे काम करण्याची गरज ... ...
केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेतून राज्यातील ४२ शहरांना निधी मिळणार असला तरी, अद्यापपर्यंत राज्याला देय असलेला पहिला हप्ता केंद्र शासनाने दिलेला नाही. ...