नवरात्रौत्सव आता संपत आलाय. गुरूवारी विजयादशमीला नवरात्रौत्सवाचे समापन होईल. अंबा-एकवीरा देवीच्या यात्रेतील ही प्रचंड गर्दी भाविकांचा उत्साह दर्शवीत आहे. ...
महानगरातील अतिरिक्त बांधकामाबाबत धोरण निश्चितीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात १५ दिवसांत नेला जाईल, असा निर्णय आ. सुनील देशमुख यांनी सोमवारीे घेतला. ...
उच्च न्यायालयाने शालेयस्तरावर कला, क्रीडा अध्यापनासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची आवश्यकता असून शासनाने या शिक्षकांची पदे निर्माण करावी, असा महत्वपूर्ण निर्णय दिला. ...