भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्यातील १५९ विहिरींच्या जलपातळीची तपासणी केली असता २८ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे. ...
विश्रामगृहापासून तर इंदिरा चौकापर्यंत अनेक शाळा महाविद्यालये आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि पोलीस प्रशासनाचे वाहतुकीवर दुर्लक्ष असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ...
दिवाळीच्या सणानिमित्त शहरात ऊसाला मोठी मागणी असते. त्याच पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकाने त्याच्या शेतातील ऊस कापून कटलाचालकाच्या माध्यमातून शहरात आणले. ...