एकवीरा व अंबादेवी मंदिराच्या जागेचा वाद व पत्रिका वाटून महाप्रसादाचे आयोजन केल्यासंदर्भात न्यास नोंदणी कार्यालयामार्फत अंबादेवी संस्थानाला नोटीस बजावण्यात आली होती. ...
विदर्भातील सिंचनाचा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्याने स्वकष्टाने व स्व निधीने सोडवून शासनाच्या दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना तयार केला. ...
तालुक्यातील ३८ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या गावांना हातपंपाने पाणीपुरवठा सुरू आहे. हातपंपाने होणारा पाणीपुरवठ्यात शुद्धीकरण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने येथील... ...
नागपूर : कापसाच्या देशी प्रजाती आणि उच्च सघनता याबाबत केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थानचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. विनिता गोतमारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कापसावर होणाऱ्या रोगाच्या प्रादुर्भावाचा वेळीट नायनाट करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ...