शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलन अंगार झाले होते. १९८० सालच्या १४ डिसेंबरचा तो दिवस. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सात लाख शेतकऱ्यांच्या सभेला शरद जोशी संबोधित करीत होते. ...
नागपूर : विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, परंतु तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. नागपूर कराराचे पालन कधी झालेच नाही; त्यामुळे सिंचनापासून तर कृषिपंपापर्यंत आणि रस्त्यांपासून तर विजेच्या कनेक्शनपर्यंत सर्वच क्षेत्रात विदर्भावर अन्याय करण्यात आला. ...
गुमथळा : स्थानिक राजीव गांधी ग्राम पंचायत भवनात कृषी विकास केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी सं ...