इतरांना पकडण्यासाठी समंस लागतो. मात्र पारधी समाजातील लोकांना पकडण्यासाठी कुठलाही समंस लागत नाही. येथे संपूर्ण जातीलाच गुन्हेगार ठरविले जाते. ...
बजरंग नगरातील मांडवा झोपडपट्टीत अग्निकांड घडविणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी झोपडपट्टीवासीयांनी नगरसेवक प्रदीप दंदे यांच्या... ...
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस मित्रांच्या रॅलीने नागरिकांना शनिवारी सुरक्षिततेचा संदेश दिला. ...
प्रत्येक काम पोलिसांचेच आहे, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. प्रत्येक घटनेच्यावेळी पोलीस उपस्थित असायलाच हवा, असे सर्वसामान्यांना वाटते. ...
वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, .... ...
सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरूद्ध जोशी, गायिका वैशाली उपाध्ये यांनी एकापेक्षा एक सुरेश विठ्ठलाचे भावगिते व मराठमोळ गीत सादर करून .... ...
महापालिकेच्या वाशी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातग्रस्त व इतर अजारांनी त्रस्त गरीब रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ लागला आहे. अपघातग्रस्तांनाही ...
नशिबाला संधीची गरज असते. ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात अधून- मधून डोकावते. याचा लाभ घेत जिल्ह्यातील ... ...
जागतिक मराठी अकादमी, 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात शनिवारी पार पडलेल्या 'मुक्काम पोस्ट वऱ्हाड' या कार्यक्रमात... ...
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील केबल टिव्ही धारकांना सेट टॉप बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम मुदत होती. ...