अंबाविहारात सुरू असलेल्या देहव्यापाराविरुद्ध बुधवारी नागरिकांनी एल्गार पुकारला. शेकडो महिलां-पुरुषांनी पोलीस आयुक्तावर मोर्चा नेऊन व्यक्तीवर कारवाईची मागणी केली. ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून देशभर धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित केले. ...
संत्रा उद्योग वाढीस लागावा तसेच जनतेपर्यंत संत्रा सहजतेने पोहचावा, यासाठी महापालिकेने शहरात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना स्टॉल लावण्याची मुभा दिली आहे. ...