समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे. ...
हैदराबाद येथील विद्यापीठात एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद करून करण्यात आले. ...