नवी दिल्ली : युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे कार्यकर्ते होते आणि ...
महाराष्ट्र शासनाने वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मागील चार-पाच वर्षांपासून सुरू केलेला ग्रंथोत्सव हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यातून निश्चितपणे वाचकांच्या ज्ञानात भर पडणार आहे, ...
अपूर्वा देऊळगावकर हिच्या अनपेक्षित आणि दुर्दैवी मृत्यूनंतर शहर हादरले. महापालिकेसह पोलिसांवरही ताशेरे ओढले गेले. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ...
लग्न वऱ्हाड घेऊन राजरोसपणे ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेले चारचाकी वाहन अमरावती-परतवाडा मार्गावर फिरताना दिसून येते. मात्र, हे वाहन वाहन खासगी की शासकीय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ...
कित्येक वर्षांपासून शहर विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या नांदगाववासीयांसाठी सन २०१२ मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. प्रत्यक्षात नांदगाव वासीयांची स्वप्ने साकार होणार, असे दिसू लागले. ...
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस. तंत्रज्ञानाच्या युगातही आवडत्या गुलाबाला या दिवशी तेवढेच महत्त्व. प्रियकर-प्रेयसीला प्रेम व्यक्त करताना सर्वात जवळचा म्हणजे गुलाब. ...