प्रवीण खोडके मेमोरीयल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सांस्कृतिक महोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. ...
जल, जमीन, जंगल, प्राणी आणि प्राणवायू आदी घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ...
रबी हंगाम सन २०१४-१५ मध्ये पीक विमा योजना राबविण्यात आली होती. ...
दरवर्षी २६ जानेवारी, १५ आॅगस्ट व १ मे तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आणि क्रीडा सामन्याच्यावेळी .... ...
प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०१६ चा उदघाटनसोहळा प्रसिध्द अभिनेत्री मिनिषा लांबा .... ...
नीती, माती आणि संस्कृतीचा मिलाफ असलेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रानेच देशाला घडविले. घडविण्याची प्रक्रिया मतदानातून साधली जाते. ...
ग्रामीण भागात असलेल्या जिल्ह्यातील २९ ठिकाणी नवीन आणि काही वर्ग खोल्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने सतत पाठपुरावा केला. ...
मेळघाटातील पर्यटन वाढीसाठी येत्या ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास ... ...
येथील शिवटेकडी (मालटेकडी) येथे ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद केली जाणार आहे. ...
दुचाकी, मोबाईल, सोन्याचे दागिन्यांची चोरी ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. ...