'जलयुक्त शिवार व पाणीटंचाई' या विषयावर संयुक्त सभा घेण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय २५ सदस्यांनी अध्यक्ष सतीश उईके यांना २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे मागणी केली होती. ...
रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील जागा काबीज करणाऱ्या बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्राला जिगरबाज महिलांची परंपरा लाभली आहे. पुरातन काळापासून तर आताच्या अवकाश वीरांगनांपर्यंत महिला अनेक क्षेत्रात स्त्रीशक्तीच्या रुपाने कार्यरत आहेत. ...