शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ चौकावरील लाकुड बाजाराला मंगळवारी पहाटे ३.३० वाजता लागलेल्या आगीत अकरा दुकानांची राखरांगोळी झाली. ...
महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी बडनेरातील अतिक्रमण हटविले. ...
अपूर्वा देऊळगांवकर या तरुणीच्या अपघाती मृत्युनंतर पोलीस प्रशासनासह अन्य विभागांनाही खडबडून जाग आली आहे. ...
जिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे .. ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ... ...
समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांनाही महागड्या शाळेत प्रवेश मिळावा या दृष्टिकोनातून खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांत ... ...
बेशिस्त अमरावतीकर वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महिनाभरापासून ‘वाहने उचलून आणून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. ...
देशातील पहिले डिजिटल होण्याचा बहुमान मेळघाटातील धारणी तालुक्यातील हरिसाल गावाला मिळाला. ...
संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक येथे आले होते. ...
अमरावती शहर गाड्या तोडण्याचे ‘हब’ झाले असून अशा बेलगाम व्यवसायावर लगाम कसण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले. ...