केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ३४४ औषधी कंपनीकडे परत पाठविण्यात येणार आहे,... ...
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप व्हावे यासाठी वार्षिक प्रारुप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला आहे. ...
महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. ...
पत्रिका वाटल्या, लग्नाचा दिवस आला, नातेवाईक जमले. मुहूर्तही टळला. मात्र, नवरदेव मांडवात आलाच नाही,... ...
राज्यात मागील काही वर्षांपासून पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळीस्थिती निर्माण होते. ...
स्थानिक बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. ...
अप्पर वर्धा प्रकल्पातून ८७ दलघमी पाणी घेणाऱ्या सोफिया प्रकल्पाविरुद्ध आता गावागावांत उठाव होण्याचे संकेत आहेत. ...
नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रतन इंडिया औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाकडे गौण खनिज... ...
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अख्त्यारितील १८७ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याकरिता जिल्हा परिषदेने ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यावे,... ...
तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यात खरीप हंगामासाठी पाण्याची गरज शेतकऱ्याला भासणार आहे. ...