रंगपंचमीच्या दिवशी बाहेरच्या युवकांना मोहल्ल्यात आणल्याच्या कारणावरून एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ...
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारा ७०८ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना सुरू आहेत. ...
विधान परिषद अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच महिन्यांनंतर होऊ घातली आहे. ...
विदर्भातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करा. गारपीटमुळे नुकसानग्रस्त ... ...
शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेकरिता अभिनेता आमिर खान आणि यांची पत्नी किरण राव यांनी ‘पाणी फाउंडेशन’ स्थापन करून ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा सुरू केली आहे. ...
अपेक्षा होमिओ सोसायटीअंतर्गत स्थानिक आरोग्य देखरेख अभियानाच्यावतीने शुक्रवारी जनसंवाद सभेचे आयोेजन ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले होते. ...
गत सात वर्षांपासून मेळघाटच्या आदिवासी भागात होळी उत्सव साजरा करण्याची परंपरा यावर्षी देखील आ. रवी राणा, नवनीत राणा यांनी कायम ठेवली. ...
राज्यात मागील काही वर्षांत नैसर्गिक बदलांमुळे तसेच पावसाचे प्रमाण अनिश्चित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. ...
सकाळचा गारवा, दुपारी ऊन, अन रात्री उकाडा अशा वातावरणातील बदलामुळे शहरवासियांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. ...
प्रहार संघटनेच्यावतीने क्रांतिवीर शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त गुरुवारी आदरांजली कार्यक्रम पार पडला. ...