व्हॉट्स अॅप ग्रुपवर हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अचलपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मो. रफीक सेठ यांना... ...
दुष्काळासाठी आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी शासकीय तिजोरी उघडली होती. ...
पायाभूत चाचणीमध्ये माघारलेली बच्चे कंपनी शैक्षणिक प्रगती चाचणीत अव्वल ठरली आहेत. ...
आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना उत्पन्नवाढीचे लक्ष्य घेवून काम करणाऱ्या महापालिका यंत्रणेने यंदा रेकॉर्डब्रेक कर वसुलीही केली आहे. ...
मुंबई येथे मंत्रालयात कामानिमित्त गेलेले अचलपुरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. ...
नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदरपुरा येथून १७ फेब्रुवारी २०१६ रोजी जप्त करण्यात आलेले ७,५०० किलो मांस हे गोवंशाचे असल्याबाबतचा .. ...
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसोबत पशुपालन व्यवसायही येथे चालतो. मात्र, ३-४ वर्षांपासून सततची नापिकी व दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. ...
प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आ़बच्चू कडू यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पाचशे फुट अंतरावरील ... ...
मेळघाटातील सुमारे दोनशे गावात पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून पाण्याच्या शोधार्थ आदिवासींची दाहीदिशा भटकंती सुरु आहे. ...
शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळावाटपाचे उदार धोरण अवलंबविले आहे. ...