राज्यातील तापमानाचा पारा चढाच असून रविवारी विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतील कमाल तापमान चाळिशीच्या पुढेच होते. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. ...
प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...
तीन दिवसांपूर्वी अचलपूर पंचायत समिती परिसरातील आरोग्य विभागाच्या गोदामाला आग लागली होती. ...
गोमांसाने लादलेला नागपूरवरून अमरावतीकडे जाणारा ट्रक बजरंग दल कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अनुराधा पेट्रोल पंपाजवळ पकडला. ...
धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामिण भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ ...
संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तळपत असताना चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) या जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या ...
: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण, हे दान केल्याने एखाद्याचे प्राण वाचून त्याला जीवदान मिळू शकते, असे विचार बीसीयूडीचे संचालक ...
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून .... ...
तीव्र उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांना पिण्यास पाणी मिळावे म्हणून शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन हजार जलपात्रांचे वितरण करण्यात आले. ...
सातपुड्याच्या कुशीतील पुसली गावालगत जीवना नदीच्या पात्रात गावठी मोहाची दारू निर्मिती करणारा कारखाना ...