शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर पालकांना आॅनलाईन प्रवेशासाठीची मुदत २७ मे रोजी संपली आहे. ...
राज्यातील केंद्रिभूत व संस्थास्तरावरील प्रवेश गुणवत्ता यादीतील क्रमांकाच्या आधारे होणार आहेत. ...
राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माणमार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांचे प्रभावी सनियंत्रण, पर्यवेक्षण ... ...
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दीर्घ आयुष्यी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. ...
धामणगाव शहर विकासाकरिता भरीव निधी देणार असून मतदारसंघातील समस्या प्राधान्यांनी सोडवून विकास करणार असल्याचे .... ...
कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झाला असून शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. ...
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत अंध, अपंंग व बालसुधारगृहातील ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या मानसकन्या... ...
'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाची प्रेरणा घेत बडनेऱ्यातील प्रवीण उके नामक युवकाने येणाऱ्या पावसाळ्याचे पाणी हार्वेस्टिंगने घराच्या आवारातील कोरड्या बोअरवेलमध्ये पुनर्भरण करण्याचे ठरविले आहे. ...
केंद्रात भाजपाप्रणीत सत्ता आल्याने योजनांची नावे बदलून नव्याने योजना सुरू करण्याचा धडाकाच सुरू आहे. ...
नया अमरावती रेल्वे स्थानकाजवळ श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटला पोलिसांनी जीवदान दिले. ...