भारतीय संस्कृतीत निष्काम सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवत्गीतेतसुद्धा 'कर्मण्ये वाधिकारम्य मा फलेषू सदाचन' अर्थात कर्म करीत रहा, फळाची इच्छा करु नको, असे म्हटले आहे. ...
गुरूवारी दुपारी ४ वाजतानंतर शहरासह जिल्हाभरात वादळी पावसासह गारपीट झाली. यामुळे उन्हाची दाहकता कमी झाली असली तरी विविध तालुक्यात या पावसामुळे शेतीपिकांची मोठी हानी झाली. ...
राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. ...