मुंबई - मुंबईसह ठाणे, पालघर परिसरामध्ये पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडली पालघर- पालघर जिल्ह्याला ६ आणि ७ मे रोजी येलो अलर्ट, मंगळवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! 'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर... धुळे - तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल' 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे आठ मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉलला भागदाड; लाखो लिटर पाणी जातंय वाया भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव महिला सेक्स अॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल 'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे नाशिक विभागाचा बारावीचा निकाल ९१.३१ टक्के; नाशिक जिल्ह्याचा लागला ९५.६१ टक्के निकाल ठाणे जिल्ह्याचा निकाल ९३.७४ टक्के; यंदाही मुलीच आघाडीवर कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण? विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद नाशिक : सातपूर येथील प्रबुद्ध नगर येथे एका इसमाच्या डोक्यात दगड टाकून खून
Amravati (Marathi News) वरुड तालुक्यातील वाठोडा या गावाने पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजिलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत यशस्वी होऊन ५० लाख रुपयांचे पहिले बक्षीस ... जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे करण्यात आलेली ३ लाख रूपयांची हायमास्ट विद्युतीकरणाची कामे ... ... शहरातील मध्यवर्ती ठिकाण असो वा चौक, गल्लीबोळ असो की, रस्त्यावरील दुभाजक अवघे शहर अनधिकृत फ्लॅक्स आणि बॅनरने व्यापले आहे. ... महापालिकेद्वारा सुरू असलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणास ठेंगा दाखविणाऱ्या फेरीवाल्यांना महानगरपालिका क्षेत्रात व्यवसायच करता येणार नाही, ... ... शुभमंगल सावधान या शब्दाची वेळ प्रत्येक समाजातील तरुणांच्या जीवनात येते. मात्र तालुक्यातील २ ते ३ वर्षांपासून भूमिहीम शेतकरी युवकांची गोची झाल्याचे दिसून येते. ... अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, करजगाव, सिरजगाव, परसापूर, रामापूर, कासमपूर, अंजनगाव सुर्जी, पांढरी खानमपूर आदी गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेण्यात येते. ... सलग दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील १ मुख्य, ४ मध्यम व ७५ लघुप्रकल्पांची स्थिती बिकट आहे. ... तेराव्या वित्त आयोगातून महापालिकेला मिळालेला निधी नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख असा वितरित करावा, ... ... दहा वर्षीय बालकाचे अपहरण करून पोत्यात बांधून नागपूरहून रेल्वेने बडनेऱ्यात आणल्याची घटना ३ मे रोजी मध्यरात्री उघडकीस आली. ... सततची नापिकी, दुष्काळाचे सावट, कर्जाचा डोंगर यामुळे वैतागलेला शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे. ...