संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली करण्यात आली. संत गाडगेबाबांनी समाजाला दशसूत्रीचा संदेश दिला आहे. ...
राज्य शासनाने १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
टकेवारीच्या वसुलीसाठी ‘मोबिलायझेशन अॅडव्हांस’ ही भ्रष्टाचाराची साखळीच आता शासनाने बंद केली आहे. ...
अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमधील दुकान क्रमांक ९ मध्ये अडत्याने अवैधरीत्या साखर साठवणूक केल्याप्रकरणी ... ...
'एडीफाय'च्या अनधिकृततेविषयी वास्तव मांडल्यानंतरही या शाळेला परवानगी मिळत असेल ... ...
महापालिकेसह राज्यातील आठ महापालिकांमध्ये राज्यस्तरावर 'स्मार्ट सिटी अभियान' राबविले जाणार आहे. ...
माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत शनिवारी आमसभा तहकूब करण्यात आली. ...
अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, ... ...
अपघात प्रकरणातील साक्षीदाराला बयाण घेण्याकरिता ठाण्यात बोलावल्यानंतर त्याने वाद करून पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली. ...
केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या १२२ कोटींपैकी १४ कोटी रुपये बडनेरा मतदारसंघातील ...