शहरात शुक्रवारी रात्री ९ ते ९.३० वाजतादरम्यान अचानक वादळासह विजेचा कडकडाट झाला. पावसामुळे या भागातील घरे, शाळा, दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...
तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर या तळेगाव ठाकूर येथे जलयुक्त शिवारमधील कामाचे भूमिपूजन करीत असताना भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्या समर्थकाने ... ...
विशेष रस्ता अनुदानातून अमरावती महापालिकेला मिळालेला ९.३६ कोटी रुपयांमधील कामे करण्यासाठी मनपाच सक्षम यंत्रणा असल्याचा दावा करत ... ...
वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना नजीकच्या निंबोली भोगे येथे घडली़ ... ...
बडनेरा शहरात ६५ वर्षांपासून असलेल्या विद्युत तारा, जुने विद्युत खांब धोक्याचे ठरत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केल्यावर वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेतली आहे. ...
यंदा दुष्काळासह मान्सूनने राज्य सरकारला झुंजविले. तहान लागली की विहीर खोदायची याप्रमाणे पुन्हा उपाययोजनांना वेग आला आहे. ...
भातकुली तालुक्यातील ऋणमोचन तिर्थक्षेत्रासह नांदेडा व जसापूर या गावांसाठी १५० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे ...
शेजारच्या घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तब्बल तीन तास प्रतीक्षा करावी लागली. ...
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत अमरावतीत वाढीव पाणीपुरवठा टप्पा- २ मध्ये १२२.५८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे ...
मेळघाटातील आदिवासींना वाऱ्यावर सोडून बसफेऱ्या रद्द करण्यासह चिखलदरा बसफेरी कागदावर दाखविण्यात आले आहे. ...