राजुराबाजार ग्रामपंचायतीला ११ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जाते. परंतु १२ दिवसांपासून पाणीपुरवठा योजनेने पुरवठा बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहे. ...
जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरू असून बेधुंद वाहतुकीने निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी गंभीर दखल घेतली. ...