सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठनाचे शासनाने आमिष दिले. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागणीनंतरही पुनर्गठनाचा निधी मिळाला नाही. ...
दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे जलयुक्त शिवारअभियानांतर्गत ८० शेततळे करण्यात आली आहेत. शेततळे यशस्वी झाले का, एका शेततळयातून किती एकर शेतीला सिंचन ...