जिल्हत यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकाना १७४९ कोटी ४६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचा लक्षांक असताना जुलै अखेर ११५५ कोटी ४० रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ...
निंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत बाराही जागांवर विजय मिळवून भाजपने विजयाची परंपरा कामय ठेवली तर काँग्रेस गटाचा धुव्वा उडाला आहे़ ...
जिल्ह्यातील विविध विभागांच्यावतीने जिल्हा आरोेग्य प्रयोग शाळेत अणुजीव तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३ हजार ६१० पाणी नमुन्यांपैकी ४९५ नमुने दूषित आढळले. ...