नरबळीच्या हल्ल्यातून बचावलेल्या प्रथमेशवर उपचार सुरू असलेल्या इस्पितळात ट्रस्टींची जत्थ्याने ये-जा कशासाठी, ... ...
गतवर्षी बिझिलँडमध्ये काम करताना अपघात होऊन कायम अपंगत्व आलेल्या तरुणाच्या न्यायासाठी... ...
बडनेरा शहरात ठिकठिकाणी घाण साचली आहे. कचऱ्यांचे ढिगारे आरोग्यासाठी घातक ठरत अहेत. ...
राज्य शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. ...
महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल ८७ लाख रुपये अग्रीम (अॅडव्हांस) घेऊन त्या रकमेचे समायोजन न करणाऱ्या... ...
आ. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने जयश्री दुधे यांना पुनर्जीवन मिळाले. सोमवारी जयश्रीला ज्या इस्पितळातून सुटी झाली.... ...
राज्य शासनाने सरकारचा सन २०१३ चा भूसंपादन कायदा बाजूला ठेवत नव्याने मंजूर केलेला नागपूर- मुंबई दु्रतगती शिघ्रसंचार महामार्ग ... ...
सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांमध्ये सावळा गोंधळ घातला आहे. ...
जिल्ह्यातील सव्वासात लाख एकरांतील सोयाबीनचे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. ...
नरबळीच्या जीवघेण्या हल्ल्यातून प्रथमेश वाचला खरा; परंतु आता आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी... ...