- गणेश वासनिक अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक-दोन नव्हे, तर चक्क २५३ पदे रिक्त आहेत. ही स्थिती असताना शासन परवानगीशिवाय पदभरती करू नये, असे आदेश वित्त विभागाने निर्गमित केल्याने विद्यापीठाचा कारभार कसा चालवावा, असा पेच प्रशासनापुढे ...
जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
देशातील पहिले ‘डिजिटल ग्राम’ हरिसालसह मेळघाट परिसरातील कृषी अधिकारी, सहायक यांनी तेथील शेतकºयांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष शेतात पाहणी करून मार्गदर्शन करावे,.... ...
बसमध्ये जागा मिळण्याकरिता बाहेरूनच दुपट्टा, रुमाल व बॅग टाकून आरक्षित केलेल्या जागेवर बसण्यासाठी प्रवाशांची आपापसात तू-तू, मै-मै होते. यात वाहक मध्यस्थी करीत नसल्याने प्रकरण हातापाईवर जात असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. ...