चिखलदरा येथून ३० प्रवासी परतवाड्याला घेऊन येणाºया परिवहन मंडळाच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानाने रविवारी सकाळी मोठा अपघात टळला. ...
जिल्ह्यातील संत्र्याची वेगळी ओळख आहे. यासाठी फूड प्रोसेसिंग प्लॉट, जिल्ह्याचे औद्योगिकीकरण, त्यासोबतच कापसाचेदेखील मोठे क्षेत्र असल्यामुळे त्यावर आधारित उद्योग व जिल्ह्याचा कौशल्य विकास होऊन अधिकाधिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता आपल ...