अमरावती : एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील हे चित्र आहे. बीटीचे फसलेले तंत्रज्ञान व त्यावर मात करणारी बोंडअळी याला कारणीभूत आहे ...
औरंगाबाद येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून अमरावतीचे ओम दांडगे व रोहित भटकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात जनसामान्यांमध्ये उफाळलेला असंतोष आणि मनामनांतील जन-आक्रोश भाजपला सत्तेतून बेदखल करेल, असा दमदार इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी येथील सायन्सस्कोर मैदानावर मंगळवारी झालेल्या विभागीय जन-आक्रोश मेळाव्यात दिला. ...
अमरावती : जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मागील आठ दिवसांत या केंद्रांवर ३६८ शेतक-यांचे ८ हजार २९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. ...
रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. ...