कापसू, तूर, सोयाबीन, धान, ऊसाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फज्जा उडाला. शेतकरी विवंचनेत असताना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ये ...
- गजानन मोहोडअमरावती : संसदेत २००८ मध्ये कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याला विरोध झाल्यामुळेच कंपण्याचे फावल्याने राज्यासह देशात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतक-यासह शेतमजुरांचे हजारो बळी जात आहे. त्यामुळे हा कायदा अस्तिस्वात आणून प्रभावीपणे अंमलबजावणी व ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात लाच घेताना पकडलेले २१५ लाचखोर अद्यापही निलंबनापासून दूर आहेत. संबंधित विभागांनी त्या लाचखोरांच्या निलंबनाचे आदेश न काढल्याने ते उजळमाथ्याने सरकारी नोकरी करीत आहेत. ...
आवडीचा वाहन क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी भरघोस पैसे मोजल्यामुळे एप्रिल ते आॅक्टोबर या काळात परिवहनच्या १२ विभागीय कार्यालयांना तब्बल ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...
शहरातील अतिवर्दळीचा इतवारा बाजार परिसराने रविवारी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमणाच्या विळख्यात इतवारा बाजार मोकळा झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पीएचडी पेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करण्यास बराच कालावधी झाला असताना अद्यापही पीएचड पेट परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने ... ...
सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पुस्तके थेट विद्यार्थ्यांच्या हातात देण्याची योजना येत्या शैक्षणिक वर्षात बंद होणार आहे. ...
पर्यटन स्थळ असलेल्या वडाळीस्थित बांबू गार्डनमधील धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी झाल्यात. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ...
संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले. ...