धारणी तालुक्यातील आदिवासीबहुल भागात नदी व बंधाऱ्यातून सोलर पंपाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून ते पाणी उंच शेततळ्यात साठविण्यात येणार आहे. त्याचा आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प जलसंपदा विभागाच्यावतीने राबविण्यात य ...
राज्यासह देशात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतकरी-मजुरांचे १० हजारांवर बळी गेले आहेत. त्यामुळे कीटकनाशक व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आणून प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ..... ...
यंदाच्या हंगामात बीटीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची बोंडे किडली. त्यामुळे पावसाची प्रतवारी खराब झाली. याचा फायदा व्यापाऱ्यांद्वारा घेण्यात येऊन बेभाव खरेदी करण्यात येत आहे. ते कापूस बोनसच्या लाभासाठी गुरातमध्ये पाठविला जात आहे. ...
नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात, असे अपेक्षित आहे. मात्र, अधिवेशन केवळ १० दिवस चालेल, असे जाहीर करण्यात आले. सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचेच हे द्योतक असल्याची परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ...
केंद्र सरकारकडून विविध योजना, उपक्रमांसाठी मिळणारा निधी खर्च झाल्याचे भासवून ते अखर्चित ठेवण्याचा प्रकार राज्य शासनाच्या विविध विभागात उघडकीस आला आहे. त्यामुळे आता केंद्रांच्या निधीची इत्थंभूत माहिती पब्लिक फायन्सियल मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमफएस) या न ...
बरेली येथे तैनात असलेल्या आणि भांबोरा येथील मूळ रहिवासी लष्करातील जवानाविरुद्ध खल्लार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचारपीडित १६ वर्षांची अल्पवयीन युवती असून, ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या तक्रारीवर ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये व्यवहार पारदर्शी होऊन भ्रष्टाचार निकाली निघावा, यासाठी राज्यातील ५१ हजार ८९६ रेशन दुकानात ‘पीओएस’ (पॉस) मशीन बसविण्यात आल्यात. या प्रक्रियेसाठी ३८ लाख ६८ हजार ६८३ कुटुंब सदस्य आधार लिंक करण्यात आले. याद्वारे सद्यस्थितीत ...
राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या जाती बदलल्याचे निरीक्षण नोंदवून त्यातील घोळ शोधून काढण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात विदर्भातील यवतमाळसह नांदेड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या अन्य जिल्हा ...
उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाऱ्या भूमिपुत्र कॉलनीत अनेक वर्षांपासून कुंटणखाना सुरू होता. मात्र, त्याची भनक फे्रजरपुरा पोलिसांना लागली नाही, हा निर्ढावलेपणाचा कळस आहे. ...