राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते. ...
विद्याभारती कॉलेज आॅफ फार्मसी व इंडियन फार्मास्यूटिकल्स असोसिएशनच्या अमरावती शाखेच्यावतीने राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. ...
संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे. ...
प्रतीक्षा माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती, तिला मारण्याचा माझा उद्देश मुळीच नव्हता, अशी कबुली आरोपी राहुल भड याने राजापेठ पोलिसांना दिली. ...
देशातील पहिले डिजिटल व्हिलेज हरिसालची राज्य सरकार जाहिरात करीत आहे. ही जाहिरात खोटी असून येथे अद्याप सुविधा नाहीत. जाहिरातीत दाखविण्यात येणा-या सर्व सोयी-सुविधा ख-या करून दाखवा, असे सांगत युवक काँग्रेसने हरिसाल येथे निषेधार्थ एक दिवसीय उपोषण आंदोलन ...
मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व ...