महिला प्रवाशांना आरशांतून बघणाऱ्या रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी कोतवाली पोलिसांनी दोन ते तीन दिवसांत आॅटोरिक्षांच्या आत लावलेले आरसे बाहेरच्या दिशेने लावण्याची मोहीम चालविली. ठाणेदारांच्या निर्देशावरून तब्बल २०० आॅटोरिक्षांची तपासणी करून पोलिसांन ...
यंदाच्या हंगामात बोंड अळीमुळे १ लाख ३ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीे बाधित झाली व उत्पादनात ५१ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी कृषी विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सध्या बाधित क्षेत्राचे संयुक्त प ...
शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागावे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक महासंघाच्यावतीने शनिवारी तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे शेकडो शिक्षकांनी जलसमर्पण आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष श ...
लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. ...
गावाच्या विकासात लोकांनी एकत्र यावे, शेतकऱ्यांनीही सक्षम व्हावे, नवे तंत्रज्ञानातून शेतीच्या विकासाचा मार्ग विस्तारण्याचा अनोखा प्रयोग अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे यशस्वी झाला आहे. ...