शिक्षकाने रागावल्याने आपला मुलगा घरून पळून गेला आहे, तशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. यामुळे पोलिसांनी शिक्षकावर कारवाई करावी, अशी तक्रार अचलपूर ठाण्यात दाखल झाली. ...
गावाच्या विकासात लोकांनी एकत्र यावे, शेतकºयांनीही सक्षम व्हावे, नवे तंत्रज्ञानातून शेतीच्या विकासाचा मार्ग विस्तारण्याचा अनोखा प्रयोग अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे यशस्वी झाला आहे. ...
वरूड (अमरावती) : संत्रा महोत्सव केवळ विदर्भातच न घेता राज्याच्या कानाकोप-यात भरवावा. यातून शेतक-यांचे आर्थिक हित जोपासून संत्र्याला सुगीचे दिवस येतील. ...
राज्यसेवेतील ९ हजार कर्मचा-यांना यावर्षी पदोन्नतीपासून वंचित रहावे लागेल, अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे. पदोन्नतीसंदर्भात वर्षातून दोनदा होणारी पदोन्नती समितीची बैठक (डीपीसी) झाली नाही. त्यामुळे ही बाब वर्ग ३ व ४ च्या कर्मचा-यांवर अन्याय करणारी ठरू ...
केंद्रीय सशक्तता समितीने खासगी वनांबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातील तरतुदीनुसार खासगी वनजमिनीच्या खरेदी-विक्रीवर बंधने होती. मात्र, महसूल व वनविभागाने खासगी वन (संपादन) अधिनियमानुसार १२ हेक्टरपर्यंत मालकांना खासगी वनजमीन राखता येणार आ ...