केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे. ...
देयकांसह अन्य प्रशासकीय कामकाजाच्या फाईल्स डाकेद्वारे विभागप्रमुख, उपायुक्त वा आयुक्तांकडे जाणे अभिप्रेत असताना बहुतांश कंत्राटदार या फायली स्वत: हाताळत असल्याने महापालिकेत अर्थकारण बोकाळले आहे. ...
अमरावती : शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी झालेले मृत्यू प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांनी लक्ष्यवेधी सादर केली असून आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. ...
अमरावती : वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित विभागाच्या तुलनेत या दोन्ही शेजारी विभागात सरासरी ५० टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. ...
अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सा ...