जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेने मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...
राज्य शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे ‘डेंजर इंडस्ट्रीज’ जाहीर केले असताना आरागिरण्यांचे परवाना नूतनीकरण करतेवेळी ‘फायर आॅडिट’ तपासले जात नाही ...
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या मालकीच्या ई-क्लास जमिनींवर अतिक्रमण असताना ते काढण्याचे धारिष्ट्य मुख्यकार्यपालन अधिकारी अथवा कोणतेही पदाधिकारी दाखवत नाही. ...
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जागेचे पट्टे, गायरान जमिनीवर होणारे अतिक्रमण, घरकूल व शौचालयासंदर्भातील अडचणी, अप्पर वर्धा कालव्यांची दुरुस्ती तसेच पुनर्वसितांच्या समस्या त्वरित निकाली काढण्याचे निर्देश आ़ वीरेंद्र जगताप यांनी सभेत दिले. ...
दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा वरूड तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. नजीकच्या पुसला परिसरात अनेक शेतकºयांनी वाघ पाहिल्याचे सांगितले, तर उराडमध्ये एक कालवड फस्त केली. वनविभागाने केलेल्या तपासणीत उराड व लोहद्रा गावात वाघाचे ठसे मिळाले आहेत. ...
येथून वाहणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला ऋषी महाराज मंदिराजवळ मोठे भगदाड पडले असल्याने दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्य होत आहे. या पाण्यामुळे लगतच्या बागाला तलावाचे स्वरूप आले आहे. ...
आर्थिक अरिष्टांशी झगडणाऱ्या महापालिका प्रशासनासमोर शतप्रतिशत मालमत्ता करवसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे तीन महिने असताना महापालिकेच्या तिजोरीत केवळ १८.२० कोटी रूपये आल्याने चिंतेत भर पडली आहे. ...