आघाडी शासनाने नदी संवर्धन प्रकल्प हाती घेतला होता. राज्यात सत्ताबदलानंतर या प्रकल्पाला गती न मिळाल्याने सर्व प्रस्ताव मार्च २०१४ पासून मंत्रालयात धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...
कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुरोगामी विचाराच्या संघटनांनी अमरावती जिल्हा बंदची हाक दिली, व या हाकेला आंबेडकरी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, विशेष म्हणजे कोणतीही अहिंसक घटना न होता आंदोलन यशस्वी केले. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी धामणगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी व्यापारी व दुकानदारांनीसुद्धा आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपा ...
यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे, अशा भागात पिकांची वाढ खुंटून तुरीला शेंगा पकडल्या नाहीत, असा अहवाल कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञासह कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यात भेटी दरम्यान दिला. ...
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येला तीन आठवडे उलटत असताना, त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट थांबलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही या प्रकरणाचा पोलीस तपास संथ गतीने सुरू आहे. ...
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. तरीही काही युवकांनी बंद प्रतिष्ठानांवर दगडफेक आणि व्यापाऱ्यांना जबर मारहाण केली. या घटनेचा विविध व्यापारी संघटनांनी गुरुवारी अर्धदिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. ...
लेखा तपासणी पथकाने अर्धसमासात (हाफ मार्जिन मेमो) उपस्थित केलेल्या आक्षेपांची विभागस्तरावर कार्यकारी अभियंता, मंडळ स्तरावरील अधीक्षक अभियंता तसेच प्रादेशिक स्तरावर मुख्य अभियंता व शासनस्तरावर संबधित कार्यासन अधिकारी, अवर सचिव, उपसचिव यांनी पडताळणी कर ...