मांसाहेब जिजाऊंचे वडील लखुजी जाधव यांच्यासह त्यांची तीन मुले आणि नातवाची हत्या निजामाने केली. लखुजी जाधवांनंतरच्या पिढीतील वंशजही पराक्रमीच होते. तथापि, इतिहासकारांनी पराक्रमाचा हा इतिहास पुढे येऊ दिला नाही, अशी खंत या घराण्याचे १३ वे वंशज शिवाजीराजे ...
वाघांचे नियोजन, संरक्षण व्यवस्थेबाबत राज्यात अव्वल ठरणा-या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत तलई, डोलार व पस्तलाई या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. ...
अंगणवाडी बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून इमारतीची कामे केली जाणार आहेत. अंगणवाडी शौचालय बांधकामे व अंगणवाडी इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीच्या कामांना शासनाने परवानगी दिली आहे. ...
भविष्यात प्रश्नपत्रिका हार्ड नव्हे तर सॉफ्ट कॉपीमध्ये असेल, असे नवे अॅप विकसित करण्यात आले आहे. या मोबाइल अॅपची हाताळणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे. ...
चांदूरबाजार तालुक्यातील सुप्रसिद्ध बहिरम यात्रा सुरू होऊन एक आठवड्याचा कालावधी झाला आहे. यात्रा सुरू होताच भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या आल्याने नागरिकांनी यात्रेत प्रचंड गर्दी केली होती. रविवारी ४० हजार भाविकांनी बहिरमबु ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदादेखील अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोप यामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, या काळातही दिवसाला एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. यंदा वर्ष ...