वडिलांचा अपघातात मृत्यू, आईचे आजारपण, शेतात कष्ट करून शिक्षण; मात्र रूक्षतेतही हिरवळ फुलविली विवेकानंदांच्या थेट मनाला भिडणाऱ्या विचारांनी. बालपणीच मनात रुजलेले विचार प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी त्याचा सुरू असलेला प्रवास अनेकांना चकीत करणारा ठरत आह ...
पाचही जिल्ह्यांमध्ये जे प्र्रकल्प रखडले आहेत व ज्या प्रकल्पांवर निधी मंजूर आहे, त्या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी केल्या. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुनर्वसितांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा तसेच विस्थापित आदिवासी शेतकºयांना जमिनी देण्यात याव्यात, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे केली. ...
थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना रात्र निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्या पुढाकाराने अशा नागरिकांना रुग्णवाहिकेद्वारे रात्र निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे. ...
यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत. ...
येथील हिंदी महासंघाच्यावतीने हिंदी दिवसाचे औचित्य साधून बुधवारी पार पडलेल्या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात उसळलेल्या रसिकांच्या गर्दीने वातावरण हिंदीमय झाले होते. ...
खुद्द मुख्यमंत्रीच सूत्रे हलवित असताना जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ज्यांची पालकत्वाची जबाबदारी आहे, ते प्रवीण पोटे पाटील जिल्ह्यात असतानासुद्धा आदिवासी प्रकल्पग्रस्तांना भेटले नाहीत. त्यांच्या नाकर्तेपणानेच ही समस्या चिघळली. ...
आदिवासी मुला-मुलींना जगाशी संवाद साधता यावा, यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
बोंड अळीने केलेल्या कपाशीच्या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिवसा तालुक्यातील ममदापूर येथे ही घटना १० जानेवारी रोजी उघडकीस आली. ...