आॅनलाईन लोकमतअमरावती : पणन विभागाने बाजार समित्यांच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करून दहा गुंठे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला. त्यामुळे आजवर प्रस्थापित असणाऱ्या ग्रामपंचायत व सोसायटी मतदारसंघाची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. बाजार समि ...
राज्यभरातील पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अशा कर्मचा-यांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्यामुळे आत ...
शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे धोकादायक उद्योग जाहीर केले आहेत. दरवर्षी आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्या तपासून घेणे बंधनकारक आहे. मात्र, किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसतानासुद्धा राज्यात चार हजा ...
स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यामध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल ठरली आहेत. राज्यातील ४३ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून, नाशिकने उद्दिष्टापेक्षा दीडपट संख्येने स्वच्छता अॅप डाऊनलोड करून या यादीत पहिला क् ...
राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या हक्काच्या ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. या जमिनींचा परस्पर वापर, विल्हेवाट होत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे. ...
सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन सादर करताना शपथपत्रात सदनिका खरेदी केल्याची माहिती लपविल्याप्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला ...
पृथ्वी गोल आहे. त्यामुळे कोण केव्हा, कधी भेटेल, याचा काही नेम नाही आणि कधी कुणाला कुठले काम करावे लागेल, हेसुद्धा लिखित नाही. तसाच काहीसा प्रसंग शहरात सार्वजनिक बांधकाम विभागावर आला आहे. ...