स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची आगामी निवडणूक पाहता पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये दिले खरे, मात्र पालकमंत्र्यांना मुळात तसे अधिकारच नसल्याचे स्पष्ट करीत स्थानिक आमदारांनी त्या निधी वितरणावर आक्षेप घेतला आहे. ...
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा, यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...
एक दोन नव्हे, तर चक्क १३ योजनांमधून गाव-खेड्यांत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. मात्र राज्यात ४३,६६४ गावे अजूनही टंचाईमुक्त झाले नसल्याचे भीषण वास्तव आहे. ...
विरली ते मासळ रोडवरील उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करून संपूर्ण भंडारा जिल्हावासीयांना स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर आता या जागेचा उपयोग मॉर्निंग वॉक, दौड, व्यायाम व बैठक व्यवस्थेसाठी नागरिक करीत आहेत. ...
तालुक्यातील सासन (बु.) गावातील गजानन भक्तांनी शेगावला जाणाऱ्या दिंडीचे वेगळेपण निर्माण केले असून या वेगळेपणामुळे या दिंडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ...