यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे, अशा भागात पिकांची वाढ खुंटून तुरीला शेंगा पकडल्या नाहीत, असा अहवाल कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञासह कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यात भेटी दरम्यान दिला. ...
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येला तीन आठवडे उलटत असताना, त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट थांबलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही या प्रकरणाचा पोलीस तपास संथ गतीने सुरू आहे. ...
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावतीत व्यापाऱ्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. तरीही काही युवकांनी बंद प्रतिष्ठानांवर दगडफेक आणि व्यापाऱ्यांना जबर मारहाण केली. या घटनेचा विविध व्यापारी संघटनांनी गुरुवारी अर्धदिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. ...
लेखा तपासणी पथकाने अर्धसमासात (हाफ मार्जिन मेमो) उपस्थित केलेल्या आक्षेपांची विभागस्तरावर कार्यकारी अभियंता, मंडळ स्तरावरील अधीक्षक अभियंता तसेच प्रादेशिक स्तरावर मुख्य अभियंता व शासनस्तरावर संबधित कार्यासन अधिकारी, अवर सचिव, उपसचिव यांनी पडताळणी कर ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने राज्यातील एसटी कर्मचा-यांना नवीन गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला असून ६ जानेवारीला मुंबई मुख्यालयासह राज्यातील ३१ विभागीय कार्यालयांत कर्मचा-यांना नवीन तयार गणेवेश वितरण सोहळा व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादर ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील ‘पॉस’ मशीन बसविण्यात आलेली राज्यातील सर्व रेशन दुकाने ‘गो लाइव्ह’ घोषित करण्यात आली आहेत. अर्थात संबंधित रेशन दुकानदाराकडून किती लाभार्थ्यांना धान्य उचल केली, ती कोणत्या प्रमाणात केली, याबाबतची ‘लाइव्ह’ माहिती पुरवठा कार् ...
नदीकाठी वसलेल्या गाव-शहरांतील सांडपाण्यामुळे नद्या प्रदूषित होऊन मानवी आरोग्य, शेती, पिण्याचे पाणी व नद्यांची जैवविविधता यावर विपरीत परिणाम व जलजन्य रोगांमध्ये वाढ होत आहे. ...
नदीकाठी वसलेल्या गाव-शहरांतील सांडपाण्यामुळे नद्या प्रदूषित होऊन मानवी आरोग्य विपरित परिणाम होत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी आघाडी शासनाने नदी संवर्धन प्रकल्प हाती घेतला होता. राज्यात सत्ताबदलानंतर या प्रकल्पाला गती न मिळाल्याने, सर्व प्रस्ताव मार्च ...