कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिप-बमसंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाप्रमाणे विविध संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. यादरम्यान शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर भ्याड हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल या खासगी दवाखान्यात गुरुवारी उशिरा रात्री प्रसूतीदरम्यान महिला व तिच्या नवजाताचा मृत्यू झाला. या घटनेने शहरातील वातावरण ढवळून निघाले. ...
सबॉर्डिनेट इंजिनीअर्सवर सार्वजनिक सुटी वा रविवारीदेखील थकबाकी वसुली, रीडिंग, बैठकी, माहिती तयार करणे यांसह फ्रँचाइसींनी घातलेला घोळ निस्तरण्याची जबाबदारीही सोपविण्यात आला आहे ...
आघाडी शासनाने नदी संवर्धन प्रकल्प हाती घेतला होता. राज्यात सत्ताबदलानंतर या प्रकल्पाला गती न मिळाल्याने सर्व प्रस्ताव मार्च २०१४ पासून मंत्रालयात धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...
कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुरोगामी विचाराच्या संघटनांनी अमरावती जिल्हा बंदची हाक दिली, व या हाकेला आंबेडकरी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, विशेष म्हणजे कोणतीही अहिंसक घटना न होता आंदोलन यशस्वी केले. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी धामणगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी व्यापारी व दुकानदारांनीसुद्धा आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपा ...